जालना : अन्य ठिकाणी झालेली बदली, पुन्हा आधीच्या ठिकाणी म्हणजे जालना येथील महावितरण कार्यालयात झाल्यानं एका अभिनंत्याने वाजत गाजत डीजे मिरवणूक काढली होती. ही मिरवणूक या सहाय्यक अभियंत्याला चांगलीच महागात पडली आहे. विनापरवाना मिरवणूक, वाहतुकीस अडथळा या कारणांमुळं या अभियंत्यांसह 20 ते 30 जणांवर सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा तर दाखल झालाच आहे. सोबतच नागरिकांनी […]
अहमदनगर : अहमदनगर शहरात सीना नदीचे (Sina River) पात्र सुमारे १३ किमीचे असून यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. हा गाळ आता जलसंपदा विभागाच्या (Department of Water Resources) वतीने काढण्यात येणार असल्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या ऑनलाइन बैठकीत घेण्यात आला असल्याचे खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी सांगितले. मुंबई […]
राष्ट्रवादीत पडलेल्या उभ्या फुटीनंतर शरद पवारांचा झंझावात दौरा सुरु झाला आहे. बीडच्या स्वाभिमान सभेनंतर आता राष्ट्रवादीची दुसरी स्वाभिमान सभा उद्या ऐतिहासिक कोल्हापुरात पार पडणार आहे. या सभेआधी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सभेचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. उद्याच्या सभेच्या टीझर प्रदर्शित झाल्याने विरोधकांची धाकधूकच चांगलीच वाढली असल्याचं दिसून येत आहे. सध्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीच्या टीझरची चांगलीच चर्चा […]
आता जिल्हा परिषद शाळेतील वर्गात अंगणवाडी भरवली जाणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी भाडेतत्वावरील खोल्यांमध्येच सुरु आहेत, त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील मोकळ्या खोल्या अंगणवाडीच्या बालकांसाठी वापरण्याचं धोरण तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. दादांना सोबत घेतल्याचा भाजपला फायदा होईल का? विजय वडेट्टीवारांचं स्पष्टच सांगितलं… अजित पवार म्हणाले, राज्यातील ग्रामीण भागात 94 हजार […]
अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील खंडाळा येथे दहा बांग्लादेशी नागरिक आपली ओळख लपवून राहत होते. शहरात बांग्लादेशींनी घुसखोरी केल्याची माहिती नाशिक ATS पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने नगर पोलिसांच्या मदतीने खंडाळा येथील क्रेशरवर छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले आहे. रेल्वे स्टेशनवर यायला उशीर, त्यात पाऊसही सुरू, मग मंत्र्याने फ्लॅटफॉर्मवरच नेली कार या प्रकरणी पोलिसांनी मोहीनूद्दीन नाजीम शेख, […]
Ahmednagar : कांदा निर्यात शुल्कावरुन सध्या विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे नगर दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. शेतकर्यांना मारण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. 69th […]