- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आता राज्यस्तरीय समिती, मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश
राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आज सह्याद्रीअतिथीगृह इथं विनायक पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीत विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली आहे. यासंदर्भाचं ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलं आहे. इम्रान खानच्या अटकेनंतर पाकिस्तानात गृहयुद्ध, लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च कमी करण्यासाठी उपाययोजना तसेच […]
-
रयतमध्येही भाकरी फिरली नाही; अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड
Sharad Pawar on Ryat Shikshan Sanstha : रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत शरद पवार यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची फेरनिवड करण्यात आल्याचे रयत शिक्षण संस्थेच्या सूत्रांनी सांगितले आहे. संस्थेचे विद्यमान सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर (Vitthal Shivankar) यांना सहा महिन्यांची मुदत वाढ देण्यात […]
-
Ahmednagar : शिवसेना-भाजपचे नगरसेवक महापालिकेच्या सभेतच भिडले…
Ahmednagar Corporation : आज अहमदनगर महापालिकेच्या (Ahmednagar Municipal Corporation) सर्वसाधारण सभेत जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. आयोजित सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे नगरसेवक सचिन शिंदे (Sachin Shinde)व भाजप नगरसेवक मनोज कोतकर (Manoj Kotkar)यांच्यात चांगलाच वाद रंगल्याचे पाहायला मिळाले. हा वाद मिटविण्यासाठी सर्व पक्षीय नगरसेवकांनी मध्यस्थी केली. मात्र या वादामुळे महापालिकेच्या सभेचे वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. […]
-
Karnatak Election : भाजपचे नॅनोत बसतील इतकेच आमदार येतील; पटोलेंनी खिजवले
Nana Patole On BJP : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत जनतेचे मोठे समर्थन काँग्रेस पक्षाला मिळत असल्याचे चित्र असून जनता काँग्रेसला बहुमताने विजयी करेल. काँग्रेस पक्षच सर्वांना बरोबर घेऊन विकास करु शकतो हा जनतेला विश्वास आहे. भारतीय जनता पक्षाची अवस्था मात्र याउलट असून कर्नाटकात त्यांची अवस्था नॅनो कार मध्ये बसावे लागेल अशी होईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस […]
-
Maharashtra Politics : NCP हा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष? फडणवीसांचा दावा खरा आणि खोटाही…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या तीन जिल्ह्यांचा पक्ष या शब्दांत प्रहार केल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही फौजदाराचा हवालदार होण्याची वेळ राष्ट्रवादीने आणल्याचं म्हणत खरपूस समाचार घेतला. पण दोन्ही नेत्यांच्या वाकयुद्धात देवेंद्र फडणवीसांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे याबाबत सविस्तर जाणून घेऊयात… पाकिस्तानचे पंतप्रधानपद म्हणजे `कत्तल` : विजनवास, अटक, फाशी या पैकी काहीतरी होणारच! राष्ट्रवादी काॅंग्रेसचे लोकसभेत चार […]
-
भुजबळांचा RSS ला मोलाचा सल्ला; म्हणाले, ‘अशा’ लोकांवर आरएसएसने..
Chagan Bhujbal on RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कुणीही देशद्रोहाचा आरोप करू शकत नाही. तसा आरोप कुणीही करू नये. मात्र, संघात आहे असे सांगून असे जे काही धंदे करणारे लोक आहेत त्यांच्यावर आरएसएसने नजर ठेवली पाहिजे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी व्यक्त केली. पुण्यातील डीआरडीओचे संचालक व तत्कालीन रिसर्च […]










