मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावरील आरोप मागं घेतल्यानंतर प्रकरण दाबल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, उत्तरेकडे सरकताना या प्रणालीची तीव्रता वाढणार आहे.
marriage विवाह हा सोहळा न राहत फक्त इव्हेंट होत आहे का? ज्यामुळे नात्यांकडे प्रेम आपुलकी माणुसकी म्हणून न पाहता अर्थिकदृष्ट्या तोलले जात आहे.
Vaishnavi Hagavane Case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण (Vaishnavi Hagavane Case) राज्यात गाजत असताना पुन्हा एकदा राज्यात
State Women's Commission ने हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरी जगतापच्या आपण याबाबत आयोगाने कारवाई झाली नाही या वृत्ताचे खंडण केले.
Nilesh Lanke : छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आपण समाजात वावरतो. शिवरायांचे नाव घेतल्याशिवाय आपला दिवसही जात नाही.