सावंत आणि हाके यांच्या विधानानंतर राजकीय वातावरण तापलेले असताना यावर खुद्द अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींच्या या माफीनाम्यावर टीका केली. मोदींची ही माफी राजकीय माफी आहे.
राज्यात पावसासाठी पुन्हा पोषक वातावरण तयार होत असून लवकरच पावसाला सुरुवात (Heavy Rain) होण्याची शक्यता आहे.
कित्येक दशकांपासून वाढवण बंदराची (Wadhawan Port) गरज होती. मात्र, या प्रकल्पाला साठ वर्षापर्यंत विरोधकांनी रोखलं होतं - पीएम मोदी
वाढवण बंदरामुळं पुढील 50 वर्षे महाराष्ट्र नंबर वन राहिल, आता पालघरमध्ये तिसरे विमानतळ उभारा, अशी मागणी फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींकडे केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात आहेत. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टला मोदींनी हजेरी लावली.