- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
यंदा उसाची होणार पळवापळवी ! गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार
मुंबईः यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली. यंदा 14.07 लाख हेक्टर क्षेत्र ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. 88.58 लाख टन साखर उत्पादनाचा (Sugar Production) अंदाज आहे. यावर्षी उसाचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा टक्क्यांनी कमी झालेले आहे. त्यात राज्यात […]
-
ठाणेकरांना गुड न्यूज! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘या’ प्रकल्पाला मान्यता, महाप्रित देणार परवडणारी घरं
Maharashtra Cabinet Meeting Decision: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. त्यामुळे आजच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. या बैठकीत महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबवून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर परवडणारी घरे […]
-
ठाण्यात मिळणार सर्वांना परवडणारी घरं! शिंदे-फडणवीस-अजितदादा सरकारचे धडाकेबाज निर्णय…
Maharashtra Cabinet Meeting Decision: राज्य मंत्रिमंडळाची (Maharashtra Cabinet)आज महत्वाची बैठक पार पडली. आज झालेल्या बैठकीत 7-8 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आता ठाण्यात (Thane) प्रत्येकाला परवडणारी घरं (Affordable Housing)उभारण्यात येणार आहेत. यासह आजच्या बैठकीत वित्त विभाग, कामगार विभाग, सामाजिक न्याय, ऊर्जा विभाग, विधी व न्याय विभाग, सहकार व वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन विभागातील (Department of Animal Husbandry)काही […]
-
आणखी एका मराठा आंदोलकाने मृत्यूला कवटाळलं; आत्महत्येपूर्वी जरांगे पाटलांना लिहिली चिठ्ठी
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय असलेल्या सुनील बाबुराव कावळे या युवकाने मुंबईत आत्महत्या केली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. प्राथमिक माहितीनुसार, कावळे चिकनगाव (ता. आंबड) येथील ते रहिवासी आहेत. काल (18 ऑक्टोबर) सायंकाळी ते कामावर जातो, असं सांगत घरुन निघाले होते. मात्र आज (19 ऑक्टोबर) पहाटे वांद्रे […]
-
Nitesh Rane : ‘उद्धव ठाकरेंनीच काढली राणे साहेबांची खुर्ची’; नितेश राणेंनी ‘इतिहास’च सांगितला
Nitesh Rane : ठाण्यातील टेंभी नाका येथील देवीच्या दर्शनासाठी रश्मी ठाकरे गेल्यानंतर तेथील कुलर आणि पंखे बंद पडले होते. या प्रकारावरून ठाकरे गटाच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. आज सकाळी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकावर घणाघाती टीका केली. एका महिलेला घाबरले असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर […]
-
ड्रग्ज प्रकरणात संबंध आढळला तर राजकारण सोडेन, खोटारडे आरोप खपवून घेणार नाही; दादा भुसेंचा इशारा
Dada Bhuse On Sushma Andhare : ललित ड्रग्ज प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अधारे (Sushma Andhare)यांनी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मंत्री दादा भुसे यांची नार्को टेस्ट (Narco test)करा, अशी मागणी देखील सुषमा अंधारे यांनी केली आहे. त्यावर मंत्री दादा भुसे यांनी ड्रग्ज प्रकरणामध्ये आपला […]










