- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Maharashtra Politics: ‘राहुल नार्वेकर चोरांचे सरदार म्हणून…; संजय राऊतांनी डिवचले
Maharashtra Politics: महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि त्यांच्या संरक्षणाखाली सुरू असलेलं घटनाबाह्य सरकार हे संविधान विरोधी आहे. हे चोर आणि लफंगे यांचा सरकार चालवत आहेत. घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती त्यांना संरक्षण देत असेल तर या राज्यामध्ये काय चाललेलं आहे याची कल्पना न केलेली बरी. नार्वेकर सांगत आहेत विधिमंडळाचे अधिकार, सार्वभौमत्व याचा अर्थ असा नाही की, चोरी […]
-
Loksabha : भाजपच्या योजनांना शिंदेंचा सुरुंग; 22 जागांवर दावा केल्याने अजितदादांनाही टेन्शन
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने 22 जागांवर दावा केला आहे. शिंदे यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व काल (16 ऑक्टोबर) खासदारांची बैठक आयोजित केली होती. निवडणूक रणनीती, प्रचार, प्रलंबित असलेले प्रश्न आदी मुद्द्यांबाबत या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. याच बैठकीनंतर बोलताना शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी […]
-
Mahadev Betting App प्रकरणातील मुख्य सुत्रधार मुंबई पोलिसांच्या हाती
Mahadev Book App : बॉलीवूड क्षेत्रात सध्या मोठा धक्का त्या महादेव बूक अॅप प्रकरणानं (Mahadev Book App) बसला आहे. त्यातून अनेक सेलिब्रेटींची नावं देखील समोर आले आहेत. या प्रकरणात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) पासून नेहा कक्कर अशा अनेक कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. (Mumbai Police) तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून संजय दत्त (Sanjay Dutt) आणि सुनील […]
-
भविष्यात शिवसेना गर्व से कहो MIM हैं बोलेले; आता भाजप-ठाकरे गटामध्ये जोरदार जुंपली
Sushma Andhare On Ashish shelar : राज्यातील समाजवादी जनता परिवारातील संघटनांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला पाठिंबा देण्याचा निर्णय झाला आहे. त्यावरून आता ठाकरे गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपमधील नेत्यांनी डिवचण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात शिवसेना गर्व से कहो MIM हैं बोलेल, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. त्याला ठाकरे गटाच्या उपनेत्या […]
-
वडेट्टीवार अन् पटोलेंचे पुन्हा दक्षिण-उत्तर! ओबीसी प्रश्नावरुन दोघांच्या दोन स्वतंत्र बैठका
मुंबई : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) या दोघांमध्ये काँग्रेस नेतृत्वासाठी रस्सीखेच होत आहे का? असा सवाल आता पुन्हा एकदा विचारला जात आहे. दोघांनी एकाच कारणासाठी घेतलेल्या दोन वेगळ्या ठिकाणी घेतलेल्या दोन वेगवेगळ्या बैठका हे या सवालामागील प्रमुख कारण ठरले आहे. (Opposition leader Vijay Wadettiwar and Congress […]
-
कंत्राटी भरतीमुळे कायदा-सुव्यवस्था कशी राहील ? शरद पवारांचा सरकारला सवाल
मुंबई : मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात (NCP) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडले. गृहखाते मी सांभाळले आहे. पोलिसांची (Police) ड्युटी महत्त्वाची आहे. कंत्राटी पोलिस घेतल्यानंतर अकरा महिन्यात सगळ्या गोष्टी होत नाही. कंत्राटी भरतीमुळे कायदा-सुव्यवस्था कशी राहील, असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केलाय. कंत्राटी पद्धतीने […]










