मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्यातमध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे राज्याची चिंता वाढली असून शुक्रवारी एकाच दिवसात राज्यात तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभुमीवर प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं अवाहन करण्यात येत आहे. दरम्यान राज्यातील कोरोना रूग्णांची आकडेवारी सांगायची झाली तर शुक्रवारी एकाच दिवसात राज्यात 343 रूग्ण आढळून आले. […]
मुंबई: माझ्यावर जे आरोप करण्यात आले ते एैकीव माहितीवर करण्यात आले आहेत असे उच्च न्यायालयाने जामिन देतांना निरीक्षण नोंदविले आहे. चांदीवाल आयोगामध्ये सुध्दा आरोप करणाऱ्यांनी सांगीतले की आमच्याकडे पैश्याची मागणी केली नाही आणि आमच्याकडे कोणतेही पुरावे नाही असे शपथेवर सांगीतले अशी माहिती राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अंतीम आठवडा प्रस्तावदरम्यान भाजपाच्या काही आमदारांनी अनिल […]
मुंबई : सत्तेची खुर्ची मिळवणं एकवेळ सोपं असते. परंतु, लहानथोरांच्या मनावर अधिराज्य गाजवणे ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांनी अगदी सोपं करून दाखवलं आहे. आशाताईंनी १२ हजारहुन अधिक गाणी गायलेली आहेत. आज आशाताईंचा सन्मान करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्याचे सार्थक झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशा भोसले यांच्या विषयी गौरवोद्गार काढले. ज्येष्ठ […]
मुंबई : राहुल गांधींनी केलेलं वक्तव्य हे केवळ बदनामी कारक नाही तर एका ओबीसी समाजाला हिणवन, उपरोधिक बोलणं, त्यासमाजाची टिंगल करणार हे वक्तव्य होत. म्हणून त्या समाजातील लोक कोर्टात गेले त्यांनी न्याय मागितला आणि कोर्टाने त्यांना न्याय देतं आरोपी राहुल गांधी यांना दोषी मानत दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सर्व घटनात्मक, दंडात्मक, संविधानात्मक, प्रक्रिया पूर्णकरत […]
मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांनी जसे भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवले तसेच आपल्या सुमधुर स्वरांनी रासिंकांच्या मनावर आशा भोसले यांनीही राज्य केले आहे. लता मंगेशकर यांच्याप्रमाणेच आशा भोसले देखील शतकात एकाच निर्माण होतात, असे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गेटवे […]
अहमदनगर : देशातील सर्व यंत्रणांचा दुरुपयोग सुरू आहे. लोकशाही संपुष्टात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना देश विरोधी लोकांना मान्य नाही. षडयंत्र रचून काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा कुटील डाव राबविला गेला आहे. देशात अघोषित आणीबाणी आजपासून सुरू झाली आहे. याविरुद्ध स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्यासाठी आता देशीवासियांनी सज्ज व्हावे, असे आवाहन […]