मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द (Rahul Gandhi Disqualified)करण्याच्या निर्णयानंतर देशाच्या राजकारणात वादळ उठले आहे. या निर्णयानंतर विरोधी पक्ष सरकारवर अक्षरशः तुटून पडले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घणाघाती टीका केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लोकशाहीला धक्का देणाऱ्या या निर्णयाचा धिक्कार केला आहे तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण […]
मुंबई : महाराष्ट्रात डान्स बार बंदी आहे. मात्र आज डान्सबारला राज्यात मोकळे रान मिळालेले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि इतर ठिकाणी ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्स बार सुरू आहेत. अधून-मधून दाखवण्यासाठी समाजसेवा शाखेकडून धाडी टाकल्या जातात. पण डान्सबार सुरु आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री स्वर्गीय आर.आर.आबांनी धाडसी निर्णय घेतला होता, त्याची कठोर अंमलबजावणी केली होती. त्याचधरतीवर […]
मुंबई : नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने राज्यातला शेतकरी त्रस्त आहे. हाताला काम नसल्याने तरुण बेरोजगार आहे. महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे. राज्यातल्या महिला, मुली सुरक्षित नाहीत. दिवसा-ढवळ्या तलवरी, कोयते नाचवले जात आहेत. गोळीबार करुन दिवसाढवळ्या माणसे मारली जात आहेत. राजकारणासाठी विरोधकांची मुस्कटदाबी सुरु आहे, अशी राज्याची स्थिती आहे. राज्यात डबल इंजिनचं सरकार आलं, […]
Prithviraj Chavan : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयानंतर देशाच्या राजकारणात वादळ उठले आहे. या निर्णयानंतर विरोधी पक्ष सरकारवर अक्षरशः तुटून पडले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घणाघाती टीका केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लोकशाहीला धक्का देणाऱ्या या निर्णयाचा धिक्कार केला आहे तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी […]
Rahul Gandhi Disqulified : सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. संसदेच्या नियमानुसार शिक्षापात्र खासदाराला आपले पद गमवावे लागते. त्यानुसार लोकसभा सचिवालयाने त्यासाठीची अधिसूचना आज दुपारी जाहीर केली. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते. या निर्णयानंतर आता भाजप […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक व्यवस्थेला सत्ताधारी लोकं संपवत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर नाना पटोलेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मोठी बातमी; राहुल गांधींची खासदारकी रद्द; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया… नाना पटोले म्हणाले, जे लोकं चोर आहेत त्यांना चोर बोलल्यानंतर कारवाई होत तर आजपासून त्यांना […]