अजित पवारांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतलं. त्यामुळं धनंजय मुंडेंचं मंत्रीपद जाणार असल्याची चर्चा सुरू झाली.
राज्यातील मदरसे हे शैक्षणिक संस्था आहेत की अतिरेकी घडवणारे अड्डे आहेत, असा सवालमंत्री नितेश राणे यांनी केला आहे.
Rajan Salvi यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश निश्चित झाला आहे.
यावेळी चव्हाण यांनी राजीनाम्यावरूनही भाष्य केलं. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गतवर्षी 9 डिसेंबर रोजी निर्घृण
खासदार संजय राऊत यांनी साहित्य संमेलनाच्या मुद्द्यावरुन केलेल्या वक्तव्यावर सरहद संस्थेचे संजय नहार यांनी प्रत्युत्तर दिले.
चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, संजय राऊत पवार साहेबांना एकट्यात भेटले नसतील. पवार साहेब त्यांना महाराष्ट्राची संस्कृती