Janai Shirsai Upsa Irrigation Scheme In Baramati : अजितदादांनी (Ajit Pawar) बारामतीच्या (Baramati) दुष्काळी भागाला पाणी आणलंय. याचा फायदा दौंड, पुरंदर तालुक्याला होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झालाय. जलसंपदा विभागाने जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेसाठी 438.48 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता दिलीय. या योजनेंतर्गत (Janai Shirsai Upsa Irrigation Scheme) दौंड, बारामती आणि पुरंदर येथील कालव्यांना […]
जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्र शांत राहिलेला नको का? असा सवाल भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
यादरम्यान बाजूलाच उभी असलेली बुलेट पेट्रोल टाकून पेटवण्यात आली होती. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांच्या बँक खात्यात आतार्यंत 450 कोटी रुपये जमा झाले आहेत.
या घटनेची माहिती मुंबई अग्निशमन दलाला देण्यात आली असून त्यांनी तातडीने आपत्कालीन परिस्थितीत मदत केली. आगीची माहिती मिळताच,
संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांवर योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे. पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस