जर सरकार आम्हाला निवडणूक आयोगापर्यंत पोहोचू देत नसेल, तर त्यांना कशाची भीती आहे हे आम्हाला समजत नाही? - खर्गे
INDIA Alliance March : काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केला आहे.
Rahul Gandhi : काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर
Sanjay Raut letter To Amit Shah : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी उपराष्ट्रपती
Pik Vima Yojana Crop Insurance : गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 हजार रुपये वाटले. आता देशातील 30 लाख शेतकऱ्यांना पुन्हा 3,200 कोटी रुपये वाटण्याची (Pik Vima Yojana) तयारी सुरू आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, […]
राहुल गांधी यांनी नुकत्याच दिल्लीतील एका परिषदेत असा दावा केला होता की, शकुन राणी नावाच्या महिला मतदाराने दोन वेळा मतदान केले.