अनमोल बिश्नोईवर मुंबईतील एनसीपीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचाही आरोप आहे. तपास यंत्रणा अनमोल बिश्नोई
बिहार निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर प्रशांत किशोर यांनी अखेर मौन सोडलं आहे. निवडणुकीतील पराभवाबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
तेजस्वी यादव यांच्याबद्दल बोलताना म्हटले की, ते वर्तमान आणि भविष्याचे नेते आहेत आणि ते पक्ष चांगल्या पद्धतीने चालवत आहेत.
बिहारमध्ये एनडीला बहुमत मिळाल्यानंतर आता सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु असून पुन्हा नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता आहे.
दिल्ली दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या आय२० कारच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. त्याने उमरसोबत मिळून कट रचला होता.
यादव यांच्या कुटुंबात टोकाचे वाद सुरु आहेत. त्यांची मुलगी रोहिणी आचार्यने कुटुंबीयांकडून अपमान झाल्याचं सांगितलं.