राहुल गांधींचे पुराव्याने आरोप सुरु असतानाच आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ 272 दिग्गज मैदानात उतरले आहेत.
शेगडीमधून बाहेर पडणाऱ्या कार्बन मोनोऑक्साईड वायूमुळे ऑक्सिजनचा अभाव निर्माण झाला आणि सर्वजण झोपेतच गुदमरले.
अनमोल बिश्नोईवर मुंबईतील एनसीपीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचाही आरोप आहे. तपास यंत्रणा अनमोल बिश्नोई
बिहार निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर प्रशांत किशोर यांनी अखेर मौन सोडलं आहे. निवडणुकीतील पराभवाबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
तेजस्वी यादव यांच्याबद्दल बोलताना म्हटले की, ते वर्तमान आणि भविष्याचे नेते आहेत आणि ते पक्ष चांगल्या पद्धतीने चालवत आहेत.
बिहारमध्ये एनडीला बहुमत मिळाल्यानंतर आता सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु असून पुन्हा नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता आहे.