अर्थमंत्री सितारमण यांनी बिहार राज्यातील रस्ते प्रकल्पांसाठी 26 हजार कोटी रुपयांचं खास पॅकेज जाहीर केलं.
रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाशी संबंधित योजनांसाठी गुंतवणूक करण्यात आली. अर्थमंत्री निर्माला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत.
निर्मला सितारमण यांनी आंध्र प्रदेशच्या विकासाचा मुद्दा पुढे करत 50 हजार कोटी रुपयांच्या अर्थ सहाय्याची घोषणा केली.
सरकारने कृषी क्षेत्रासाठी १.५२ लाख रुपयांची तरतूद केली आहे. नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यात येणार.
Union Budget 2024 सादर होणार आहे. मात्र सातव्यांदाअर्थसंकल्प सादर करणाऱ्या सीतारामन यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात...
जगातल्या अशा काही देशांची माहिती घेणार आहोत जेथील सरकार जनतेकडून एक रुपयाही टॅक्स घेत नाही.