पाकिस्तानातील चार आणि पीओकेतील पाच अशा नऊ ठिकाणांवर मिसाइल हल्ले केले. भारताच्या तिन्ही सैन्यांनी ही मोहिम यशस्वी करुन दाखवली.
यावर सपा नेते आईपी सिंह यांनी कमेंट केली आहे. 'पाकिस्तानातील टीव्ही अँकर, आता तुम्हाला रडू येतंय. जे लोक आमच्या महिलांच्या
भारताने पाकिस्तानच्या आत 100 किलोमीटर घुसून 9 दहशतवादी अड्डेच का उद्धवस्त केले. याच अड्ड्यांची निवड करण्याचं काय कारण होतं याची माहिती आता समोर आली आहे.
भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये
Free Hotels For Tourist After Indian Army Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर, भारताने १० मे पर्यंत ९ विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये जम्मू, जोधपूर, अमृतसर, चंदीगड सारख्या विमानतळांचा समावेश आहे. याशिवाय ज्या प्रवाशांची वैध तिकीट असणाऱ्या प्रवाशांना रिशेड्युलिंगमध्ये सूट देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. 10 मेपर्यंत राहता येणार मोफत ऑपरेशन सिंदूरनंतर अनेक विमान […]
PM Modi Open Global Space Meet In New Delhi : ऑपरेशन सिंदूरच्या काही तासांनंतर पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी नवी दिल्लीत जागतिक अंतराळ परिषदेचे उद्घाटन केलंय. यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Global Space Meet) अवकाश संशोधनावरील जागतिक परिषदेत भाष्य केलंय. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय की, 2025 च्या जागतिक अंतराळ संशोधन परिषदेत तुम्हा […]