सर्व देशांनी भारताचा पॅटर्न स्वीकारल्यास 2050 पर्यंत पृथ्वीचे होणारे नुकसान लक्षणीयरीत्या कमी होईल, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.
बँक निफ्टी 20 अंकांच्या घसरणीसह 51,512 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. मिडकॅप निर्देशांक 100 अंकांच्या वाढीसह 59,034 च्या
दिल्लीत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिल्लीतून 2 हजार कोटी रुपयांचे कोकेन (Cocaine) जप्त केले
रतन टाटांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला. यावेळी त्यांचे खास श्वानही त्यांना निरोप देण्यासाठी पोहोचले आहेत.
रतन टाटा प्रत्येकाची मदत करायचे. पैशांअभावी कुणाचं शिक्षण थांबू नये यासाठी अनेक स्कॉलरशीप योजना टाटा समुहाकडून चालवल्या जात आहेत.
या योजनेत भारत सरकार मजुरांना दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन देते.