- Letsupp »
- national
देश
-
भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये 90 दहशतवाद्यांचा खात्मा, पाकिस्तानचे 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त
India Airstrike In Pakistan Operation Sindoor : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला (Pahalgam Terror Attack) प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. एका संयुक्त मोहिमेअंतर्गत, भारताच्या तिन्ही सैन्याने पाकिस्तानमध्ये असलेल्या एकूण 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करून कारवाई केली (India Airstrike In Pakistan) आहे. अहवालानुसार या हल्ल्यात सुमारे 90 दहशतवादी […]
- Live : ऑपरेशन सिंदूर! फक्त 25 मिनिटात पाकचा खेळ खल्लास; पत्रकार परिषदेत सैन्यानं काय सांगितलं?live now
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने १५ दिवसांनी मोठी कारवाई केली.
-
ऑपरेशन सिंदूर! भारताकडून पहलगाम हल्ल्याचा बदला, पाकिस्तानवर स्ट्राईक, ९ दहशतवादी तळं उद्ध्वस्त
हल्ल्यानंतर भारताने १५ दिवसांनी ही कारवाई केली आहे. पहलगाम हल्ल्यात भारतातील २६ पर्यटकांना गोळ्या घालून मारण्यात आलं होतं.
-
मॉक ड्रिलमध्ये सायरन का वाजवले जातात? एका क्लीकवर जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे
Mock Drill : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर (Pakistan) भारताकडून (India) लष्करी
-
“भारताच्या हक्काचं पाणी भारतासाठीच आता..”, PM मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
भारताच्या हक्काचं पाणी भारतासाठीच उपयोगात येईल असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
-
मोठी बातमी! भारत उद्या करणार पाकिस्तान सीमेजवळ हवाई सराव, नोटम जारी
NOTAM: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत असून भारत कधीही पाकिस्तानवर लष्करी कारवाई करणार असल्याची माहिती








