रेल्वे गाड्यांची वाहतूक सुरळीतपणे व्हावी यासाठी रेल्वेमंत्रालयाच्या वतीने प्रयागराज आणि आसपासच्या विभागातील मार्गाच दुपदरीकरण वेगात
Supreme Court On Tirupati laddu Row : तिरुपती लाडू वादावर सोमवारी (३० सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना फटकारत जुलैमध्ये आलेल्या अहवालावर दोन महिन्यांनंतर विधान का केले, अशी विचारणा केली. तसेच किमान देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा एवढी आमची अपेक्षा असल्याचे म्हणत फटकारले आहे. तिरुमला येथील […]
केंद्र सरकार हे मोदी आणि भाजप सरकार नाही ते सरकार अदानी अंबीनी चालवतात असा थेट घणाघात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला.
आज शेअर बाजार सुरू होताच मोठी उलथा-पालथ पाहायला मिळाली. बाजार सुरू होताच शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याच पाहायला मिळालं.
माणुसकी कुठ गेली असा प्रश्न पडावा अशी ही घटना आहे. दोन मुलांनी आपल्या 62 वर्षीय आईला जाळून टाकल्याची घटना पश्चिम त्रिपुरामध्ये घडली.
Mallikarjun Kharge : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, रविवारी जम्मूमध्ये एका निवडणूक सभेला संबोधित करताना काँग्रेसचे राष्ट्रीय