- Letsupp »
- national
देश
लष्करी सैनिकांना रिफंड देणार, रि-बुकिंगसाठीही शुल्क नाही, सैनिकांच्या कर्तव्याला सलाम करत Air India चा निर्णय
- 12 months ago
- 12 months ago
- 12 months ago
-
“..तरीही PM मोदींच्या चेहऱ्यावर तणावाचा लवलेशही नव्हता”, ज्येष्ठ साहित्यिक विक्रम संपत यांची पोस्ट व्हायरल
India Pakistan Crisis : भारताने पाकिस्तानवर हल्ला करत पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याचा बदला घेतला. भारताने बुधवारी मध्यरात्रीच थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे (India Pakistan Tension) उद्धवस्त केले. फक्त पीओकेच नाही तर थेट पाकिस्तानात 100 किलोमीटर (Pahalgam Terror Attack) आत घुसून हल्ले केले. भारतीय सैन्याच्या या धाडसी ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक होत आहे. पंतप्रधान […]
-
नरेंद्र मोदी स्टेडियम बॉम्बने उडवणार, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकची भारताला धमकी
पाकिस्तानने अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमला (Narendra Modi Stadium) बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिलीय.
-
Video : दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त, पहलगाम हल्ल्याचा बदला कसा घेतला? लष्करानं केले शेअर व्हिडिओ…
भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली
-
पिक्चर अभी बाकी है! अर्धसैनिक दलांच्या सुट्ट्या रद्द; हाय अलर्ट जारी, अमित शाहांचे आदेश काय?
अर्धसैनिक दलांच्या सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करुन त्यांना तत्काळ कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश दिले.
-
अजून काहीतरी मोठं घडणार! BSF च्या महासंचालकांनी घेतली मोदींची भेट, आता बीएसएफ धडा शिकवणार?
Operation Sindoor : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानचा बदला घेतला. हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरच्या हद्दीत ‘एअर स्ट्राईक’ (Air Strike) करत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. दरम्यान, भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली. तर दिल्लीमध्ये पुन्हा एकदा घडामोडींना वेग आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि बीएसएफचे महासंचालक […]
-
Operation Sindoor: आता पाकला वेदनांची जाणीव झाली असेल, पण कारवाई इथेच…; हिमांशी नरवाल काय म्हणाल्या?
मी पंतप्रधान मोदी आणि देशाच्या सैन्याचे आभार मानते, परंतु भारतीय सैन्याची ही कारवाई इथेच थांबू नये, दहशतवाद पूर्णपणे नष्ट झाला पाहिजे.









