पहलगाम हल्ल्यावर लोकसभेत चर्चा सुरू असून त्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्त दिलं आहे. यावेळी त्यांनी अनेक दावे केले.
लोकसभेत पहलगाम हल्ल्यावर चर्चा सुरू आहे. त्यामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर थेट घणाघात केलाय.
आज संसदेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पीएम मोदींवर घणाघाती टीका केली.
Operation Mahadev : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना भारतीय सुरक्षा दलांनी ठार मारले असल्याची
सरकारने पाकिस्तानसमोर अक्षरशः शरणागती पत्करली अर्ध्या तासात सरेंडर केलं. या सरकारमध्ये लढण्याची इच्छाशक्तीच नव्हती.
ऑपरेशन सिंदूरवर संसदेत चर्चा सुरू आहे. यामध्ये राज्यसभेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारला गंभीर प्रश्न विचारले.