Vadhavan Port Transform Western Maharashtra Into Major Maritime Hub : भारताच्या किनारी भागात (Vadhavan Port) आर्थिक क्षमता प्रचंड प्रमाणात आहे. परंतु पायाभूत सुविधांअभावी त्याचा योग्य वापर होऊ शकला नाही. मात्र, महाराष्ट्राच्या अरबी किनारपट्टीवरील वाढवण बंदर विकासाची नवी गाथा रचण्यासाठी सज्ज झालंय. या बंदराच्या विकासामुळे ते भारतातील सर्वात मोठे बंदर (Indias Biggest Port Project) तर होईलच, […]
उत्तर प्रदेशातील झांसी येथील मेडिकल कॉलेजमध्य शुक्रवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत आठ ते दहा बालकांचा मृत्यू झाला.
देहराडूनमध्ये आज सकाळी ओएनजीसी चौकामध्ये रात्री दीड वाजता ही घटना घडली. भरधाव वेगातील एक इनोव्हा कार एका कंटेनरला
राज्यात पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्याच्या काही भागात धानाची सर्वाधिक लागवड केली जाते.
Pradhan Mantri Awas Yojana : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत प्रधानमंत्री आवास योजना-शहरी 2.0 ला (Pradhan Mantri Awas Yojana) मान्यता
अपघातावेळी उपस्थित असलेले हार्पर यांनी या भीषण घटनाबद्दल अधिक माहिती दिली. "मला दरवाजे उघडता येत नव्हते," असे त्यांनी सांगितले.