- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
LokSabha election: महादेव जानकर माढ्यातूनच लोकसभा लढविणार; रासपच्या नेत्याने सांगितलं ‘प्लॅनिंग’
-
आम्ही शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, तुम्ही पानं…; CM शिंदेंनी टीका करत वाचली सरकारच्या कामांची यादी
Eknath Shinde : शेतकरी (Farmer) प्रश्नावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget 2024) विरोधकांनी केलेल्या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) जोरदार प्रत्युत्तर दिलं. विरोधकांना शेतकऱ्यांशी काही देणेघेणे नाही. आम्ही शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, तुम्ही तोंडाला पाने पुसली, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना सुरू केल्याच, याची यादीच वाचून दाखवली. डिनर डिप्लोमसीवर […]
-
Devendra Fadanvis : अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा अर्थ पंतप्रधानांना हीन बोलणे नाही; फडणवीसांनी वागळेंना फटकारले !
Devendra Fadanvis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे ( Nikhil Wagale ) यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून चांगलेच फटकारले आहे. फडणवीस म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ देशाच्या पंतप्रधानांना हीन भाषेत बोलणं हा होत नाही. असं म्हणत फडणवीसांनी वागळेंवर टीका केली. ते विधिमंडळाच्या […]
-
Manoj Jarange : आरक्षण देताच फडणवीस सदावर्तेला याचिका दाखल करायला लावणार; डिस्चार्ज मिळताच जरांगे आक्रमक
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांना गॅलेक्सी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी डिस्चार्ज मिळताच जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ( Devendra Fadanvis ) फैलावर घेतल्याचे पाहायला मिळाले. जरांगे म्हणाले की, फडणवीसांनी आता महिलांना पुढे केले आहे. तसेच ते एका हाताने आरक्षण देणार आणि […]
-
‘शिक्षण विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार…’; आमदार तांबेंचा खळबळजनक आरोप
Ahmednagar News : शिक्षक भरती घोटाळा परीक्षामधील पेपरफुटीची प्रकरणे (Teacher Recrutment Exam), निकालांमधील दिरंगाई अशा विविध प्रकरणांनी ग्रासलेल्या शिक्षण विभागामधील सावळ्या गोंधळावर आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी विधिमंडळात ताशेरे ओढले. एकीकडे शिक्षणमंत्री चांगलं काम करत असले, तरी शिक्षण विभाग भ्रष्टाचाराची बजबजपुरी बनला आहे, असा घणाघात करत राज्यात घडणाऱ्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणांपैकी सर्वाधिक प्रकरणं शिक्षण विभागाशी […]
-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्गी लागणार? राज्य सरकारकडून प्रभाग रचनेत पुन्हा बदल
मुंबई : मुंबई वगळता राज्यातील सर्व 28 महापालिकांमध्ये पुन्हा एकदा चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाला काल (29 फेब्रुवारी) राज्य मंत्रिमंडळाने (state government) मान्यता दिली होती. त्यानंतर आज (1 मार्च) विधिमंडळातही याबाबतचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्गी लागण्याची शक्यता आहे. (state […]
-
द्रुतगतीमुळे नगरचा रेल्वेप्रवास होणार सुपरफास्ट!
Ahmednagar News : नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग (Railway Line) प्रकल्पातंर्गत निंबळक ते वांबोरी या २२ कि .मी. अंतराची चाचणी नुकतीच पार पडली. लवकरच नगर ते मनमाडपर्यंतचे हे काम पुर्ण होणार असुन यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे. या पुर्ण मार्गात इलेक्ट्रीक इंजिनचा वापर होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून नगर ते मनमाड द्रुतगती […]









