- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
Chandrashekhar Bavankule : जयंत पाटील संपर्कात नाही पण सोबत येणाऱ्यांसाठी दुपट्टा तयार; बावनकुळेंचं सुतोवाच
- 2 years ago
- सरकारने अंत पाहू नये, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार ; जरांगे आक्रमक2 years ago
- 2 years ago
-
CM शिंदेंच्या उपस्थितीत शिवजन्मसोहळा साजरा; छत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमला परिसर, शिवभक्तांची अलोट गर्दी
Chatrapati Shivaji Maharaj Jayanti : आज (सोमवार, 19 फेब्रुवारी) ला अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांची ३९४ वी जयंती आहे. महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असताना राजांच्या जन्मस्थळी वेगळाच माहोल पाहायला मिळत आहेत. शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shind) […]
-
Rajani Satav : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, माजी राज्यमंत्री रजनी सातव यांचे निधन
नांदेड : काँग्रेसच्या (Congress) ज्येष्ठ नेत्या, माजी राज्यमंत्री रजनी शंकरराव सातव ( Rajani Satav) यांचे निधन झाले. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर नांदेडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान ह्दयविकाराचा झटका येऊन त्यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या त्या मातोश्री होत्या. रजनी सातव यांच्या पार्थिवावर उद्या सोमवारी […]
-
पवारांसोबत असतांना विलासरावांचा फोन, जयंत पाटलांना सांगितला ‘तो’ किस्सा
Jayant Patil : आज लातूर तालुक्यातील निवळी येथे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil यांनी या कार्यक्रमात बोलतांना विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला. एकदा पवार साहेबांसोबत असतांना विलासरावांचा फोन आल्याचा किस्साही […]
-
Ritesh Deshmukh : “काका नेहमीच पाठिशी उभे राहिले, काका-पुतण्याचं नातं”… रितेशचं वक्तव्य चर्चेत
Ritesh Deshmukh : राज्याच्या राजकारणात काका आणि पुतण्याच्या जोड्यांची नेहमीच चर्चा होते. त्यांच्यातील वादाचीही चर्चा असते. काही काका पुतण्यांमधील वादही राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. आज पुन्हा एकदा या काका-पुतण्याच्या जोडीची चर्चा होत आहे. लातूरमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी भाषणात सिनेअभिनेता रितेश देशमुखने (Ritesh Deshmukh) काका-पुतण्याच्या नात्याबाबत […]
-
‘काहीजण धंदेवाईक राजकारणी झालेत’; थोरातांनी विखेंचा इतिहासच काढला…
Balasaheb Thorat On Radhakrushna Vikhe : सध्या काही जण व्यवसायिक अन् धंदेवाईक राजकारणी झाले असल्याचं म्हणत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe patil) यांचा इतिहासच बाहेर काढला आहे. अहमदनगरच्या राजकारणात बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. विखे-थोरातांमध्ये नेहमीच वाकयुद्ध सुरु असल्याचं दिसून […]
-
जरांगेंवर गुन्हा दाखल करा; खानदान मिटवू टाकण्याची भाषा शोभते का? तायवाडेंचा हल्लाबोल
Babanrao Taiwade on Manoj Jarange : मराठा समाजाला वेगळं आरक्षण (Maratha Reservation) मिळत असलं तरी सगेसोयऱ्यांचा कायदा होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याची भूमिका मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी घेतली आहे. त्यांच्या या मागणीला ओबीसी समाजाचा विरोध आहे. दरम्यान, काल पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आम्हाला जे विरोध करतील, त्यांना टपकून टाकू किंवा त्यांची वंशावळ […]










