- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
CM शिंदेंसह संपूर्ण मंत्रिमंडळाच्या अयोध्या दौऱ्याचा ‘मुहूर्त’ ठरला; आमदार, खासदारही असणार सोबत!
पुणे : अवघ्या देशवासियांचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील (Ayodhya) प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच पार पडला. पवित्र मंत्रोच्चार, शंखनाद आणि आणि जय श्री रामाच्या घोषणेसह प्रभू श्रीराम तंबूमधून भव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अवघ्या देशाने याची […]
-
ममतांवर आमचं प्रचंड प्रेम; इंडिया आघाडीतील फारकतीनंतर सुप्रिया सुळेंचा वेगळाच दावा
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी विरोधकांच्या इंडिया आघाडीत (India Alliance) मोठा उलटफेर झाला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांनी आपण बंगालमध्ये लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मोदींविरोधात इंडिया आघाडीच्या मााध्यमातून एकत्रित मैदानात उतरलेल्या विरोधकांमध्ये फूट पडण्यास सुरूवात झाल्याचे चित्र समोर आले आहे. ममतांच्या या निर्णयानंतर आत त्यावर राजकीय […]
-
दहावी-बारावीच्या विद्यार्थीसाठी महत्वाची बातमी! यावर्षी परीक्षेचा कालावधी वाढणार
10th-12th Board Exam : दहावी आणि बारावीची (10th-12th Board Exam) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थीसाठी ( Students) महत्वाची बातमी समोर आली आहे. यावर्षीपासून दहावी आणि बारावीच्या बोर्ड परिक्षेसाठी मिळणार वेळ वाढवून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिका लिहिण्यासाठी 10 मिनिटे वाढवून देण्यास आली आहेत. इंडिया आघाडीला पहिला धक्का! ममता बॅनर्जींची ‘एकला चलो’ची घोषणा, बंगालमध्ये स्वबळावर लढणार राज्य […]
-
मनोज जरांगेंचे वादळ मुंबईच्या दिशेने अन् CM शिंदे मूळ गावच्या जत्रेसाठी दोन दिवसांच्या सुट्टीवर
पुणे : मराठा समाजाच्या (Maratha Reservation) आरक्षणाची मागणी करत मुंबईच्या दिशेने निघालेला आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा भव्य मोर्चा आज (24 जानेवारी) मध्यरात्री पुण्यात दाखल झाला. त्यानंतर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ते खराडी भागातून पुणे शहराच्या मध्यवर्ती भागाच्या दिशेने रवाना झाले. तिथून पुणे विद्यापीठ चौक, औंधमार्गे हा मोर्चा जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या दिशेने […]
-
Road Accident : नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू
Road Accident : राज्यात रस्ते अपघातांची संख्या सातत्याने वाढत चालली (Road Accident) आहे. आताही अशीच भीषण दुर्घटना नगर जिल्ह्यात (Ahmednagar) घडली आहे. नगर-कल्याण महामार्गावरील ढवळपुरी फाटा परिसरात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. नगर-कल्याण महामार्गावर उस वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर व ठाणे–मेहकर एसटी बस आणि इको गाडी यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी […]
-
अयोध्येत रामाचं राज्य पण महाराष्ट्रात गद्दारांचं राज्य, संजय राऊतांचा नाशिकमधून हल्लाबोल
Sanjay Raut On Narendra Modi : प्रभु श्रीराम सत्यवचनी होते, एकवचनी होते पण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासारखे ढोंगी आणि खोटारडे नेते या देशात झाले नाहीत. हे दुर्दैवाने सांगावं लागतंय. महाराष्ट्राची परिस्थिती आणखी गंभीर आहे. अयोध्येत रामाचं राज्य येत असताना महाराष्ट्रात गद्दारांचे राज्य आलं, हे आपलं दुर्देव आहे, असा हल्लाबोल खासदार संजय […]










