- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Manoj jarange : ‘पोलिसांनी वाहनं अडवली तर गृहमंत्र्यांच्या घरी जाऊन बसू’; जरांगेंचा रोखठोक इशारा
Manoj jarange : मराठा आरक्षणासाठी आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आरपारच्या भूमिकेत दिसत आहेत. काल त्यांनी मुंबईकडे जाण्यासाठी कोणता मार्ग असेल याची माहिती दिली. एकदा मुंबईत पोहोचलो की आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. पोलिसांनी मराठा आंदोलकांची […]
-
Ayodhya Ram Mandir : आधी टाळलं, नंतर बोलावलं! प्राणप्रतिष्ठेसाठी या, शरद पवार, उद्धव ठाकरेंना निमंत्रण
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू आहे. येत्या 22 जानेवारी रोजी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) पार पडणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मंदिर ट्रस्टने अनेक व्हिआयपी मंडळी आणि राजकारणी नेत्यांना निमंत्रणे धाडली आहेत. मात्र, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]
-
अधिवेशनादरम्यान अवैध धंदे बंद पण आता…; एकनाथ खडसेंचे सत्ताधाऱ्यांवरच आरोप
Eknath Khadse : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध धंद्यांबाबत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांनी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवल्याचं पाहायला मिळालं होतं. अधिवेशनादरम्यान आवाज उठवल्यानंतर अवैध धंदे बंद करण्यात आले पण आता पुन्हा राजरोजपणे सुरु झाले असून यामागे सत्ताधारीच असल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी आता पेनड्राईव्हद्वारे […]
-
‘देवेंद्र’ आले मदतीला धावून! फडणवीसांना फक्त एक मेसेज, काठमांडूमधून ५८ भाविकांची सुटका!
पुणे : 6 लाख रुपये दिल्याशिवाय सोडत नाही, असं म्हणत नेपाळमधील काठमांडू (Kathmandu) येथे पर्यटनासाठी गेलेल्या रायगड जिल्ह्यातील 58 जणांना डांबन ठेवण्यात आले होते. या पर्यटकांनी अनेक नेत्यांना फोन, मेसेज केले. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फक्त एक मेसेज आला आणि सर्व यंत्रणा हलली. नेपाळपासून ते उत्तर प्रदेशापर्यंत अक्षरश: […]
-
‘कांदा निर्यात बंदी जानेवारीमध्येच मागे अथवा..,’; खासदार विखे यांचे मोठे विधान
MP Sujay Vikhe : कांदा निर्यात बंदीचा निर्णय काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने घेतला होता. यामुळे कांद्याच्या दरांमध्ये मोठी घसरण झाल्याने आक्रमक झाले होते. आजही निघत नसल्याने मागे घेण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. या अनुषंगाने खासदार सुजय विखे (MP Sujay Vikhe) यांनी मोठे विधान केले आहे. कांदा निर्यात बंदी प्रश्नी आम्ही गृहमंत्री अमित शहा […]
-
तानाशाही प्रवृत्तीच्या भाजपमुळं लोकशाही धोक्यात; नाना पटोलेंची भाजपवर सडकून टीका
Congress Maharally : आज देशाची लोकशाही व्यवस्था धोक्यात आली आहे. केंद्रातील भाजपचे (BJP) उद्योगपती धार्जिणं सरकार शेतकरी, कामगार तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून त्यांना संपवण्याचा घाट घालत आहे. त्यामुळं आता देशाची लोकतांत्रिक व्यवस्था टिकवण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे. महात्मा गांधींजींनी जसं चले जाव आंदोलन करून इंग्रजांना देश सोडायला भाग पाडलं, तसं राहुल गांधींच्या नेतृत्वात भाजपच्या तानाशाही सरकारला […]










