Sandip Kshirsagar on Dhananjay Munde : राष्ट्रवादीमध्ये बंड करून भाजपसोबत सत्तेत सामील झालेल्या कुणाचीही भाषणंचं पाहावी वाटत नाहीत. एका महिन्यापूर्वी हे लोक कसे भाषणं करायचे? हातवारे करायचे. तुम्ही जे निवडून आलात ते पवारसाहेबांच्या पुरोगामी विचारवर निवडून आले आहात. पण त्यांना जसं मंत्रीपद मिळालं तसं हे लोक हरहर मोदी करायला लागले. असं म्हणत बीडचे राष्ट्रवादीचे आमदार […]
Sanjay Raut Controversial Statement On Flying Kiss : लोकसभेतील राहुल गांधींच्या फ्लाइंग किसचे समर्थन केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वादग्रस्त विधान केले आहे. आम्ही महाराष्ट्रातील अनेक नेत्यांच्या बायकांचे फ्लाइंग किस पाहिल्याचे विधान राऊतांनी केले आहे. त्यांच्या या विधानाने राज्यात नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. Ved Movie : […]
Bacchu Kadu on Sachin Tendulkar : मास्टरब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर विरोधात राज्यातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी सचिनविरोधात दंड थोपटल आहेत. सचिन ऑनलाइन गेमच्या जाहिरातीत भाग घेत असल्याने त्याचा निषेध म्हणून बच्चू कडू यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सचिन तेंडुलकरच्या घरासमोर प्रहार स्टाईल आंदोलन करण्यात येईल असे […]
Supriya Sule reaction on PM Modi’s Speech : विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली होती. त्यानंतर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा काँग्रेसवर तुटून पडले. त्यांच्या भाषणानंतर विरोधी पक्षांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पीएम मोदी यांच्यावर टीका केली आहे. सुळे […]
Thane Kalwa Hospital News : ठाणे शहरातील कळवा येथील महापालिकेच्या रुग्णालयातील पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. हॉस्पिटल प्रशासनाने मात्र हा आरोप नाकारला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयात धाव घेतली. या घटनेची माहिती त्यांनी […]
Manipur Violence : मणिपूरध्ये मागील तीन महिन्यांपासून दोन समाजात हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यावरुन देशात संतापाची लाट उसळलेली असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी मोठा दावा केला आहे. हिंसाचार उद्योजक गौतमी अदानी यांच्यासाठी घडवला जात असल्याचा गंभीर आरोप आंबेडकरांनी केला आहे. आंबेडकरांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. […]