मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार रोखा अन्यथा आंदोलन उभा करुन बंद पुकारू असा इशारा महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे आणि मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, अशी विनंती केली आहे. मंत्रालय नसून भ्रष्टाचाराचं […]
Rupali Chakankar : राज्यात महिलांच्या फसवणुकीचे रॅकेट कार्यरत आहे. राज्यातून थेट ओमान, दुबई येथे मुली नेल्या जातात. महिला व मुलींची फसवणूक होते. हे एक मोठे रॅकेट राज्यात आहे असा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर महिला आयोगाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली. या रॅकेटमधील मध्यस्थांचा शोध घेतला. त्यातील दोघा एजंटांविरोधात गुन्हा दाखल करून […]
Increase Demand of Electricity Due to Heatwave : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातल आहे. मात्र या दरम्यान राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली आहे. या उष्णतेच्या लाटेने उष्माघाताचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर वडताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र यामुळे आता राज्यातील विजेच्या मागणीने उच्चांक गाठला आहे. उकाडा वाढल्याने फॅन, […]
Shirdi : साईसंस्थान विश्वस्त मंडळ नियुक्तीचा बिगुल अखेर वाजला आहे. विश्वस्त मंडळाच्या निवडीसाठी २००५ नंतर प्रथमच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अलिकडच्या काळात या संस्थानच्या विश्वस्त मंडळावर राजकीय नियुक्त्या केल्या जात होत्या. सत्ताधारी पक्षांकडून कोटा ठरवून पदे वाटली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून विश्वस्त मंडळ आणि संस्थानचा कारभारही नेहमीच न्यायालयीन वादात अडकल्याचे पहायला मिळाले […]
Ahmednagar Municipal Corporation closed on Nitesh Rane Statement: अहमदनगरच्या बाजारपेठेत दुकानासमोर बॅरिकेड लावण्याच्या वादातून दोन व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या भांडणात एका गटाकडून चाकू हल्ला करण्यात आला. यामध्ये एक व्यापारी गंभीर जखमी झाला. या घटनेचे पडसाद उमटले आहेत. आज भाजपचे आमदार नितेश राणे यांनी वादात जखमी झालेल्या व्यापाऱ्याची भेट घेऊन विचारपूस केली आहे. त्यानंतर त्यांनी आमदार संग्राम जगताप […]
Maharashtra Bhushan Award ceremony : रविवारी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण […]