गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावरून राज्यातील राजकारण तापलं होतं. यानंतर थेट अजित पवार यांनीच समोर येत ही कोंडी फोडली आणि आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केलं. त्यानंतर या प्रश्नाला फुलस्टॉप लागेल, असं वाटत होत पण तसं घडताना मात्र दिसत नाही. उद्या मुंबई येथे मुंबई विभागीय समितीकडून कार्यकर्ता मेळावा आयोजित […]
Maharashtra Heat Stroke Death : खारघर येथील महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) पुरस्कार कार्यक्रमात उष्माघाताच्या झटक्याने 14 जणांचा बळी गेला. या दुर्घटनेमुळे राज्य सरकारवर संतप्त टीका होत असतानाच आता या मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा पोस्ट मॉर्टम अहवाल आला आहे. या अहवालात अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा करण्यात आला आहे. या अहवालामुळे राज्यात पुन्हा एकदा वाद होतील अशी चिन्हे […]
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) दोन मोठे बॉम्बस्फोट होतील असा खळबळजनक दावा काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. अजित पवार भाजपात जाणार का, राज्य सरकार कोसळणार का, असे प्रश्न त्यांना विचारल्यानंतर त्यांनी हा दावा केला होता. त्यानंतर आज पुन्हा पत्रकारांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारला. तेव्हा आंबेडकर म्हणाले, […]
Shirdi Saibaba Temple : करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दरवर्षी लाखो भाविक भेट देत दर्शनाचा लाभ घेत असतात. मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने साई चरणी जमा होणाऱ्या दानाची रक्कम देखील कोटींमध्ये असते. भाविक साई चरणी सोने- चांदी, रोख स्वरूपात रक्कम आदी वस्तू दान स्वरूपात देत असतात. मात्र रोकडसह जमा होणारी नाणी हा […]
Prakash Ambedkar : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयातून आता कधीही निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठे विधान केले आहे. ‘न्यायालयाचा निकाल येईल. पण, न्यायालयाला कुणालाही अपात्र ठरवता येणार नाही. न्यायालयाला तसा अधिकार सुद्धा नाही. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाद्वारे कुणी अपात्र होईल असे वाटत […]
Market Committee elections Shreegoda : सध्या राज्यात अनेक ठिकाणी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचं वातावरण आहे. यामध्ये आता श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अठरा जागांसाठी तब्बल 281 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणुकीसाठी माघारीचे मोठे आव्हान असल्याने नेत्यांना धडकी भरली असून उर्वरित उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्यासाठी नेत्यांनी जोरदार […]