Rustom e Hind bullock cart race : महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशनच्या (Chandrahar Patil Youth Foundation) माध्यमातून सांगल्याची भाळवणी येथे रुस्तम ए हिंद बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं. या देशातील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीचा थरार लाखो शौकिनांनी अनुभवला. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या शर्यतीत बकासूर आणि महिब्या (Bakasur and Mahibya) या बैलजोडीनं पहिला […]
एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत शिवसेना भवन, शिवसेनेच्या सर्व शाखा, शिवसेनेचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. ही याचिका दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. अॅड. आशिष गिरी यांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्याने खळबळ उडालीय. अॅड. आशिष गिरी शिंदे गटाचे वकील आहेत की […]
तुमचा उमेदवार जिंकला तर ईव्हीएम (Evm) बरोबर अन् आमचा उमेदवार जिंकला तर ईव्हीएम मशीन चुकीचं का? या शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना चिमटा काढलायं. दरम्यान, विरोधकांकडून कायमच निवडणुकांदरम्यान ईव्हीएम मशीनबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येतात, त्यावरुन विरोधकांना बावनकुळेंना चिमटा काढलायं. Sanjay Raut : बेईमान लोकांना जनतेनं कपडे काढून रस्त्यावर चोपलं पाहिजे बावनकुळे म्हणाले, ज्या […]
राज्यात गरज असताना संपूर्ण सरकार राज्याच्या बाहेर फिरते आहे कारण त्यांना राज्याशी काही घेणं देणं नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावर केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला, अनेक ठिकाणी गारा कोसळल्या आहेत पण राज्यातील सर्व मंत्री अयोध्येत होते. याच मुद्द्यावरून जयंत पाटील यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका […]
Ajit Pawar On Akola Paras Village Accident : अकोला जिल्ह्यातील पारस (Paras) गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं मंदिरावरच्या टिनाच्या शेडवर लिंबाचं झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला, तर 30 ते 35 जण या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. बाबजी महाराज मंदिरात (Babaji Maharaj temple) काल रात्री 9 वाजताच्या सुमारास ही […]
Akola : अकोल्यात झालेल्या घटनेतील जखमींच्या उपचाराचा खर्च राज्यसरकारच्या वतीने करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अकोला जिल्ह्यातील पारस (Paras) गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं मंदिरावरच्या टिनाच्या शेडवर लिंबाचं झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला, तर 30 ते 35 जण या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले […]