मस्साजोग प्रकरणावरून चहुबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी काल (दि.4) त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता
विधानपरिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अबू आझमीला शंभर टक्के तुरुंगात टाकू असा इशारा दिला.
Jaykumar Gore : नुकतंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात गंभीर आरोप झाल्याने धनंजय देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तर कृषिमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सुरुवातीपासूनच आग्रही होते. मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात फडणवीसांनी वेळोवेळी अजित पवारांशी बोलले होते.
बीड जिल्ह्यात मागील दहा महिन्यांत म्हणजेच जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2024 या काळात तब्बल 36 खून झाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे आणि लाडके मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वारगेटसारखे प्रकरण केल्याचा गंभीर