काही दिवसांपूर्वी माझ्याकडं एक शिष्टमंडळ आलं होत की, कोल्हापूर किंवा पुण्यात सर्कीट बेंच असावं असं चाललं होत.
Jayant Patil Letter To Governor On Urun Islampur : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याच्या ‘उरुण इस्लामपूर’ शहराच्या नामांतराच्या (Urun Islampur Name Changed) प्रस्तावासंदर्भात उरुण वासियांनी सक्रिय भूमिका घेतली आहे. राज्य शासनाने शहराचे नाव ‘ईश्वरपूर’ करण्याची घोषणा पावसाळी अधिवेशनात केली असून, हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. मात्र या प्रस्तावात ‘उरुण’ हा ऐतिहासिक शब्द वगळण्यात […]
आरणविहरा गावाच्या सरपंच यांचे पती अण्णा शिरसाठ हे १३ ऑगस्ट रोजी गावातील काही नागरिकांसोबत विकासकामांवर चर्चा करत होते.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा पीए असल्याचा बनाव करून एका शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
निरोप समारंभाच्या कार्यक्रमात सरकारी कार्यालयात अन् तेही चक्क खुर्चीवर बसून हिंदी चित्रपटातील गाणं म्हणण्याचा कारनामा एका तहसीलदारानं केला.
Radhakrishna Vikhe criticizes Rahul Gandhi : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) मतदारांच्या बोगस याद्या आणि खोट्या ओळखपत्रांच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केला असला, तरी त्यांच्या या आरोपांवर भाजप नेते आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी (Minister Radhakrishna Vikhe) जोरदार पलटवार केला आहे. ऑपरेशन सिंदूरसारख्या ऐतिहासिक सैनिकी यशावर संशय घेणाऱ्यांना मतचोरीसारख्या मुद्द्यावर बोलण्याचा […]