7 devotees died after a tree fell on the temple shed in Paras village : अकोला जिल्ह्यातील पारस (Paras) गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं मंदिरावरच्या टिनाच्या शेडवर लिंबाचं झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला, तर 30 ते 35 जण या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. बाबजी महाराज मंदिरात (Babaji Maharaj […]
राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कोसळलंय. राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग करत धुमाकूळ घातला आहे. सलग दोन दिवसांपासून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला. तर पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांत अवकाळीचं सावट राहणार असल्याचं हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात आलंय. शिंदे यांचा अयोध्या दौरा गाजला! पण सत्तार आणि बच्चू कडू यांनी […]
Rohit Pawar : राष्टवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी रविवारी सायंकाळी ५ वाजता #AskRohitPawar या मोहिमेबाबत सोशल मीडियावर आवाहन केले होते. त्याला भरभरुन प्रतिसाद देत रोहित पवार यांना थेट प्रश्न विचारले. एका यूझरने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार यांनी महाराष्ट्र प्रिमियर लीग बाबात मोठी घोषणा केली आहे. लवकरच…#AskRohitPawar https://t.co/NryiWx2oXK — Rohit Pawar (@RRPSpeaks) […]
Unseasonal Rain : दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain)राज्याला झोडपून काढले आहे. काल राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या अवेळी पावसाने पडलेल्या पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. आज या अवकाळी पावसाचा फटका विदर्भाला सर्वाधिक बसला. विदर्भातील अकोले जिल्ह्यातील पारस गावातील मंदिरावर वादळी वाऱ्यामुळे मंदिराच्या शेडवर झाड कोसळेले या अपघातात चार जणांचा […]
अयोध्येत आज मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीसांसोबत उत्तर प्रदेशचे खासदार बृजभूषण शरण सिंह देखील दिसून आले आहेत. बृजभूषण शरण सिंह यांनी मागील वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. बृजभूषण सिंह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याशेजारीच दिसून आल्याने चर्चांना उधाण आलंय. आसामचे मुख्यमंत्री आता गांधींविरोधात आक्रमक!… म्हणाले १४ एप्रिलनंतर खेचणार…! अयोध्येत आज मुख्यमंत्री […]
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं भाजपविरोधी राजकारण असून त्यांना कोणीही स्क्रिप्ट देऊ शकत नसल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आहे. बावनकुळे आज अहमदनगर दौऱ्यावर होते. यावेळी ते शिर्डीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महत्व कशाला? शेतकऱ्यांच्या प्रश्नांना की अयोध्या दौऱ्याला? पवारांनी फटकारले बावनकुळे म्हणाले, उद्योजक गौतमी अदानींचा तपास सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्या आधारे झाला […]