माझ्या मतदारसंघात असं स्टेटमेंट येऊन एकानं करायचं आणि दुसऱ्याने मुंबईत विमानाची तिकीटं फाडून मुंबईत बिश्नोई समाजाची
हवामान विभागाने ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
संतोष देशमुखांचे अनैतिक संबंध होते असं भासवण्यासाठी एका महिलेचा वापर झाल्याचा आरोप मस्साजोगच्या ग्रामस्थांनी
राज्य सरकारने चालू बाजारमूल्य दरांत (रेडीरेकनर) घसघशीत वाढ केली आहे. मुंबईत 3.39 टक्के दरवाढ करण्यात आली आहे.
Valmik Karad ला तुरूंगात मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणावरून ट्विस्ट आला आहे.
पार्श्वगायिका अबोली गीऱ्हे हिने सादर केलेल्या बाप्पा मोरया रे या गीताने रसिकोत्सवास प्रारंभ झाला. त्यानंतर नटरंग या चित्रपटातील गाजलेली कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी ही गवळण त्यांनी सादर केली.