केडगावमधील रावण गॅंगला कोतवाली पोलीस ठाण्याच्या (Kotwali Police Station) पथकाने अटक केली आहे. अटकेनंतर पोलिसांनी आरोपींची धिंड काढली.
केंद्र सरकार म्हणायचं आम्ही दहशतवाद मोडून काढलाय. काही चिंता नाही, पण पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर कुठे ना कुठे कमतरता आहे, हे स्पष्ट आहे.
पहलगाम हल्ल्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, या हल्ल्यानंतर आता सगळ्या देशवासियांनी एका विचाराने सरकारसोबत राहिलं पाहिजे.
Court Relief To Rahul Gandhi In Swatantryavir Savarkar Case : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अपमान प्रकरणी कॉंग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांना (Rahul Gandhi) मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालायने हा खटला तहकूब केल्याचं समोर आलंय. पुणे येथील प्रथमवर्ग एमपी एमएलए न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांच्यासमोर लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधींविरोधात (Swatantryavir […]
एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन चिचकर देशाबाहेरून आपला ड्रग्जचा व्यवसाय चालवत आहे. नवी मुंबई पोलीस
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil) तडकाफडकी आदेश काढत सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत.