- Letsupp »
- politics
राजकारण
-
मोठी बातमी! राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना ईडीची नोटीस, चौकशीला हजर राहण्याचे आदेश
Jayant Patil ED notice : महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा तिढा आज 11 एप्रिल सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सोडवणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र या दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत […]
-
Maharashtra political Crisis : सत्तासंर्षाच्या निकाला दरम्यान नरहरी झिरवळ नॉटरिचेबल!
Narhari Zirwal Not Reachable : महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा तिढा आज 11 एप्रिल सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सोडवणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयात उद्या सकाळी 10:30 वाजल्यापासून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud)निकालपत्राचे वाचन करणार आहेत. […]
-
बजरंग दल, मुस्लिम आरक्षणाने काँग्रेसला तारले ! भाजपची साथ कोणी सोडली ?
Karnataka Exit Polls 2023 : कर्नाटक विधानसभेसाठी आज मतदान झाले. त्यानंतर आलेल्या वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये कर्नाटकामध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तविला आहे. अनेक संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये कर्नाटक विधानसभा त्रिशंकू होईल, असा अंदाज आहे. परंतु इंडिया टुडे व एक्सिस इंडियाच्या अंदाजानुसार काँग्रेसला सर्वाधिक १२२ ते १४० जागा मिळून बहुमत मिळणार आहे. तर सत्ता असलेल्या […]
-
राजू शेट्टी यांनी सांगितले लाचखोरांचे रेटकार्ड : ऐकून बसेल धक्का
राज्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या लाचखोरीचे प्रकरणे अनेकदा उघडकीस येतात. आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी वेगवेगळ्या विभागातील लाचखोरांचे रेटकार्ड उघडकीस आणले आहे. शिक्षण, महावितरण, नगरविकास, महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी हे नागरिकांकडून पाचशे रुपयांपासून लाखो रुपयांची लाच घेतात. शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत पत्र लिहिले आहे. सत्तासंघर्ष : निकालाबद्दल विधानसभा अध्यक्ष […]
-
‘निकाल आमच्या विरुध्द गेला तर…’; अब्दुल सत्तारांचे मोठे विधान
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राचा सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार आहे. यावर शिंदे गटाचे नेते आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी मोठे विधान केले आहे. काही लोक गणपती पाण्यात बुडून प्रार्थना करत आहे पण सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) निकाल आमच्या बाजूने लागणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार आहे. […]
-
विधानसभा अध्यक्ष घटनाबाह्यच, त्यांना देखील जावे लागेल, आदित्य ठाकरेंनी नार्वेकरांना सुनावले
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागण्याची शक्यता आहे. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) अध्यक्षांचा निर्णय चुकला तरच कोर्ट हस्तक्षेप करतं, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाला शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सध्याचे विधानसभा अध्यक्षचं संविधानाविरुध्द पदावर बसले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. मुंबईतील […]










