मुंबई : अजित पवार यांनी विधीमंडळात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल स्वराज्यरक्षक असा उल्लेख केला होता. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असंही ते विधी मंडळात म्हणाले होते. पवारांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात विरोधकांकडून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तर भारतीय जनता पक्षासह इतर संघटनांकडून आंदोलने करण्यात आली. त्यावर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली, त्यावेळी ते […]
मुंबई : मी साडी नेसते. मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव हा बहुतांश साडीच असतो फार फार तर सलवार सूट. पण म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा असा माझा अट्टाहास अजिबात नसतो. कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये कम्फर्टेबल वाटतं तो करतो. प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची […]
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला अयोध्याचे महंत आले होते. त्यांनी शिंदे यांना अयोध्या येण्यासाठी आमंत्रण दिले. यावर आपणही लवकरच अयोध्येला जाणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, अयोध्या आमचा प्रेरणा स्थान आहे. अयोध्या हा श्रध्देचा विषय आहे, आम्ही नक्कीच अयोध्याला […]
अकोला : राज्यामध्ये सध्या संभाजी महाराज यांचा मुद्दा गाजत असताना बुलढाणा जिल्ह्यातील आमदार संजय गायकवाड यांनी अमोल मिटकरी यांना उद्देशून मला छत्रपती संभाजी महाराज यांचा काही संबंध नाही, यांच्या घराण्याचा काही संबंध नाही त्यामुळं त्यांनी संभाजी राजांवर काही बोलू नये, अशी टीका संजय गायकवाड यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर केली आहे. आज त्यावर आमदार मिटकरी […]
मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या सोशल मीडियावर करत असलेल्या सततच्या पोस्टमुळे कायम चर्चेत असते. पण याच फोटोमुळे ती वादात सापडली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली होती. उर्फी जावेदनं यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं होतं. भाजपच्या महिला आघाडीनं उर्फी जावेद […]
चंद्रपूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाला, पहिले उद्धव ठाकरेंना द्यावे लागत होते, मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे जावे लागत होते. उद्धव ठाकरेंना देखील काँग्रेसपुढे डोके टेकवावे लागत होते, असा घणाघात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केला आहे. ते चंद्रपूरमध्ये आयोजित सभेत बोलत होते. प्रत्येकांकडे जात डोके टेकवण्याच्या नादात डोक खाली करायची […]