- Letsupp »
- politics
राजकारण
-
सर्व्हे कशाला, महाविकास आघाडीच फुटणार; निवडणुकांआधीच शिरसाटांनी उडविली खळबळ!
Sanjay Shirsat : देशात आता लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. महाराष्ट्रातही निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. राज्यातील सध्याच्या घडामोडी पाहता भविष्यात काय होईल याचा अंदाज बांधणे कठीण झालेले असतानाच एक सर्व्हे आला आहे. जर लोकसभा निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढल्या तर 48 पैकी 40 ते 45 जागा जिंकता येतील असा निष्कर्ष काँग्रेसच्या या सर्व्हेतून समोर […]
-
‘देवेंद्र फडणवीस’ म्हणून दाखवा, एक लाख देतो’; ठाकरे गटाच्या खासदाराचं राणेंना चॅलेंज!
Vinayak Raut on Narayan Rane : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली होती. यावर आता खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांच्या ही टीका राणेंच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे. राऊत म्हणाले, मला पंतप्रधान मोदी […]
-
‘अजितदादा मुख्यमंत्री झालेच तर सरकारचं’.. बच्चू कडूंच्या विधानाने नवा वाद?
Bacchu Kadu on Ajit Pawar : मागील महिन्यात राष्ट्रवादीत बंडखोरी करत अजित पवार(Ajit Pawar) यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील अशा चर्चा सातत्याने सुरू आहेत. अशातच प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. अजित पवार मुख्यमंत्री झाले तर सरकारचं वाटोळं होईल, असे कडू म्हणाले. कडू […]
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या स्नेहभोजनाला अजित पवारांची दांडी, नाराजीच्या चर्चांना उधाण
अजित पवारांसह (Ajit Pawar) अनेक आमदारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून शिंदे-फडणवीससोबत सत्तेत सहभागी झाले. त्यांना मंत्रीपदंही मिळाली. मात्र, शिंदे गटाच्या आमदारांना अद्याप मंत्रिपदं मिळाली नाही. अजित पवार सत्तेत आल्यानं शिंदे गट अस्वस्थ आहे. मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. शिंदे-पवारांत कोल्डावार सुर आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले. मात्र, अजित […]
-
सत्ताधारी सरकारला नाना पटोलेंनी दिलं नवीन नाव; म्हणाले, ‘पूर्वी ईडीचं सरकार होतं आता..,’
पूर्वी ईडीचं सरकार होतं आता येड्यांचं सरकार असल्याचं म्हणत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपवर राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीआधी नाना पटोले यांना माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी सत्ताधारी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. VIDEO: विमानाचा भीषण अपघात, दहा ठार; कसा झाला अपघात पाहा ? नाना पटोले म्हणाले, येत्या ३१ […]
-
‘एक ना एक दिवस शरद पवार मोदींचंच नेतृत्व..,’; चंद्रशेखर बावनकुळेंचा उपरोधिक टोला
Chandrashekhar Bawankule Vs Sharad Pawar : शरद पवार(Sharad Pawar) एक दिवस मोदींचं नेतृत्व मान्य करणार असल्याचा उपरोधिक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी लगावला आहे. बीडमध्ये आज राष्ट्रवादीच्या सभेत स्वाभिमानी सभेत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत टीका केलीयं. त्यावरुन चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांचा खरपूस समाचार घेतला आहे. आयुष्याशी […]









