- Letsupp »
- politics
राजकारण
-
गद्दारांनी मिशा काढल्या का, आता पहावंच लागेल; राऊतांनी बांगरांना खिजवले
Sanjay Raut on Santosh Bangar : हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरी बाजार समिती निवडणुकीत 17 पैकी 17 जागा निवडून आल्या नाही तर मिशा ठेवणार नाही, असे म्हटले होते. यासंदर्भात त्यांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. आता त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शिवसेना जिथं लढत नव्हती तिथं […]
-
Raju Shetti: बारसूबद्दल बोलू नका, राजू शेट्टींना रत्नागिरीत येण्यास बंदी
Raju Shetti: गेल्या काही महिन्यांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प (Refinery Project Barsu) न होण्यासाठी शेतकरी आंदोलन (Farmers movement) करत आहे. दरम्यान मागील ८ दिवसांपासून अचानक शेतकरी आक्रमक झाले आहेत, बारसू येथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी याविरोधामध्ये जोरदार आवाज उठवला आहे. दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी […]
-
Bchhu kadu : वज्रमूठ तुटणार! ‘सामंत-पवारांची भेट म्हणजे राजकीय भूकंपाचे संकेत’
Bchhu kadu On MVA : आमदार बच्चू कडू यांनी काल मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेवर बोलताना काही महत्त्वाचे वक्तव्ये केले आहेत त्यांनी यावेळी म्हटलं की, महाविकास आघाडीची वज्रमुठ तुटेल हे सांगता येत नाही. तसेच त्यांनी यावेळी शरद पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंतांच्या भेटीवरही महत्त्वाची टीपण्णी केली आहे. ‘विरोधक आज सभा घेताता पण उद्या […]
-
‘बारसू’ प्रकल्पात फडणवीसांना वेगळाच संशय; म्हणाले, काहीतरी घडावे यासाठी त्यांचा..
Devendra Fadnavis on Barsu Refinery Project : बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीला (Barsu Refinery) विरोध वाढत चालला आहे. काल महाविकास आघाडीच्या सभेत या प्रकल्पावरून सरकारला धारेवर धरण्यात आले. आंदोललकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी या सभेत केला. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. […]
-
‘आम्ही निवडणुका घेणारच, तुम्हाला पाडणारच’; फडणवीसांनी आघाडीला ठणकावले !
Devendra Fadnavis : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा काल मुंबईतील बीकेसी मैदानावर पार पडला. या सभेत आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकार निवडणुका घ्यायला का घाबरत आहे असा सवाल उपस्थित करत हिंमत असेल तर सरकारने निवडणुका घ्याव्यात, असे आव्हानही सरकारला दिले होते. या आव्हानाला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. […]
-
Maharashtra BJP : चंद्रशेखर बावनकुळे टीम बदलणार? भाजप कार्यकारणीत फेरबदल
Maharashtra BJP : आगामी काळातील लोकसभा निवडणूका आणि भाजपचं मिशन ४०+ साठी प्रदेश भाजपने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून कार्यकारणीमध्ये फेरबदल करण्यात येणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी नवीन कार्यकारणी जाहीर केली नव्हती. त्यामुळे येत्या काही दिवसात त्यांच्याकडून त्यांची नवीन टीम जाहीर केली जाणार आहे. पुढील वर्षी मे महिन्यात लोकसभा […]










