“एखाद्या राजकीय विधानावर दोन वर्षांची शिक्षा केवळ मोदींच्या न्यू इंडियात होऊ शकते……याच कारणामुळे खरे तर मोदींसहित भाजपाचे अनेक नेते जन्मठेपेत जातील.” अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. गुरुवारी (२३ मार्च) सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना त्यांच्या ‘मोदी आडनाव’ टिप्पणीसाठी 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले. […]
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) काल गुढी पाडवा मेळाव्यात विविध मुद्द्यांवर भाष्य केले. एवढेच काय तर, त्यांनी या मेळाव्यात मुंबईतील माहीमच्या दर्ग्याचा मुद्दा उपस्थित केला. राज यांनी उपस्थित केलेल्या या मुद्याची प्रशासनानेदेखील तात्काळ दखल घेतत थेट माहीमच्या समुद्रात बांधल्या जाणाऱ्या मजारीवर कारवाई करत ती जमीनदोस्त केली. राज ठाकरेंनी माहीम येथील हा मुद्दा […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विविध मुद्यांवरून कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. अनेक मुद्यांवरून दिग्गज नेते मंडळी आक्रमक झालेली पाहण्यास मिळाली. परंतु, आज सभागृहात सर्वांचं लक्ष वेधलं ते काँग्रेसचे नेते अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी. ज्यावेळी अमित देशमुख बोलण्यासाठी उभे राहिले त्यावेळी ते […]
राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहीमा समद्रातल्या मजारभोवतालचं अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सहा अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाच्या निगराणीखाली मजारीचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं आहे. गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी माहीमा समुद्रातल्या अनधिकृत बांधकामाचा व्हिडिओच दाखवला होता. त्यानंतर एक महिन्यात हे अतिक्रमण पाडण्याचा इशारा प्रशासनाला दिला. सभेनंतर काही कार्यकर्ते या मजार परिसरांत पोहचले होते. मात्र, पोलिस प्रशासनाच्या […]
मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर (Freefighter Savarkar) यांच्याविषयी काही वक्तव्य केली होती. याच वक्तव्याचे पडसाद आज विधिमंडळात उमटले. विधिमंडळ परिसरात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रमिमेला जोडे मारले. या घटनेविषयी अनेक प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या […]
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये त्यांनी कोकणातील जमीनी काही भूमाफिया बळकावत असल्याचा आरोप केला आहे. यामध्ये राज्यातील एका मंत्र्यांचा देखील सहभाग असल्याचे राऊत म्हणाले आहेत. तसेच उद्योगपती गौतम अदानींसाठी हजारो हेक्टर जमिनी हडपल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. कोकणातील मागासवर्गींयांच्या अनेक जमिनी या खरेदी केल्या आहेत. महाराष्ट्राच्या एका जबाबदार […]