मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांची जाहीर सभा मुंबई येथील शिवाजी पार्क आज ( Raj Thackeray) परिसरात पार पडणार आहे. गुढी पाडव्यानिमित्त मनसे (MNS Gudi Padwa Melava ) द्वारा आयोजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांची तोफ आज धडाडणार आहे. सभेअगोदरच मनसेने जोरदार बॅनरबाजी करण्यास सुरवात केली आहे. खास […]
मुंबई : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) हे राज्याच्या राजकारणातलं एक मोठं नाव. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना थेट भिडणारे विखे यांचा राजकारणासह सहकार क्षेत्रातही मोठा दबदबा आहे. मुरब्बी राजकारणाचा पिडं असलेल्या विखेंनी राजकारणात भल्याभल्यांना गार केलं आहे. दरम्यान, विखेंची मुरब्बी राजकारणी ही ओळख आज विधानसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी […]
श्रीकृष्ण औटी (टीम लेट्सअप) मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे हे राजकारणात कधी सक्रिय होतात याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान आता त्यांच्या राजकारणातील एंट्रीबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. तेजस ठाकरे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राजकारणात प्रवेश करणार अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. तर्कवितर्क असण्यामागे कारण […]
मुंबई : 2014 मध्ये भाजपा व शिवसेना युती ही कायम होती मात्र 2019 मध्ये या युतीत फूट पडली. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या साथीने राज्यात सरकार स्थापन केले होते. मात्र एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर महविकास आघाडी सरकार कोसळून राज्यात शिंदे व फडणवीसांचे सरकार आले. मात्र उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन केल्याने भाजपनेते विनोद तावडे […]
मुंबई : भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) हे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात सक्रिय दिसून आले नाही. यातच त्यांनी केलेल्या एका विधानांमुळे सध्या ते चर्चेत आहे. विनोद तावडे म्हणाले की मला यापुढे केंद्रातच काम करण्याची इच्छा आहे. आता राज्यात पुन्हा येण्याचा मानस नाही. तसेच तापुढे आता फक्त राष्ट्र, नो महाराष्ट्र अशा शब्दातच एकप्रकारे विनोद तावडे […]
नवी दिल्ली : 12 विधान परिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात (supreme court) सुनावणी झाली. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी ठाकरे सरकारच्या काळात 12 विधान परिषद आमदारांनी नियुक्ती केली नव्हती. दरम्यान, सत्ता बदल झाल्यानंतर नव्या शिंदे-फडणवीस सरकारनं आमदारांची नवी यादी राज्यपालांकडे पाठवली आहे. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असून आज […]