Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रानंतर सर्वात मोठा फटका उत्तर प्रदेशमध्ये बसला आहे. आता एक नवीन आकडेवारी जाहीर
आमच्या विधानसभेला 180 आमदार निवडून येतील, असं विधान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं.
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अनेक गोष्टींची नव्याने माहिती समोर येत आहे. यामध्ये 48 खासदारांपैकी 50 टक्के खासदार मराठा समाजाचे आहेत.
मुलाखतीदरम्यान यादव यांनी गेल्या 10 वर्षातील मोदी सरकारच्या कार्यकाळाचा आलेख वाचून दाखवला. यात त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल पासून ते देशातील नागरिकांच्या खात्यात 15 लाख येतील यावर भाष्य केले
Vinod Tawde Met Amit Shah : लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result) जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोरे आणि धंगेकरांच्या टॅगलाईन प्रत्येक सामान्यांच्या मुखी होत्या. त्यामुळे पुण्याचा निकाल धक्कादायक लागणार का? अशी शंका येऊ लागली होती.