बीड जिल्ह्यात सध्या आत्महत्या सत्र सुरू आहे अशी परिस्थिती आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांसह इतर छोटे व्यावसायिकही असल्याचं दिसतय.
Nishikant Dubey यांनी राज्यात स्थानिक आणि हिंदी भाषिक समुदायांमध्ये वादाला तोंड फुटले आहे. त्यावर महाराष्ट्र आणि मराठी भाषिकांविषयी गरळ ओकली
Vijay Kumbhar यांनी अहिल्यानगरमधील बनावट शासन निर्णयांच्या आधारावर कोट्यवधींची काम केल्याप्रकरणी गंभीर आरोप करत सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
Javed Shaikh Son Rahil Clashes With Rajshree More : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेने (Rajshree More) मनसे नेते जावेद शेख यांच्या (Javed Shaikh) मुलावर गंभीर आरोप केले आहेत. मद्यपान करून गाडी चालवली अन् अपशब्दही वापरले, असा आरोप राजश्री मोरेने केलाय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगात व्हायरल होत आहे, यावर अनेक प्रतिक्रिया (MNS) देखील आल्या आहेत. […]
I was Pak army’s trusted agent: Tahawwur Rana admits role in 26/11 Mumbai attacks : 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तहव्वुर हुसेन राणा याने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या चौकशीदरम्यान अनेक मोठे खुलासे केले आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) कोठडीत चौकशीदरम्यान राणाने कबूल केले की, तो पाकिस्तानी सैन्याचा विश्वासू एजंट होता, एवढेच नव्हे […]
Rohit Pawar यांनी देखील सरकारवर राज्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये जन सुरक्षा विधेयक मांडलं जाणार आहे त्यावरून टीका केली आहे.