Vasant More Pune : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील मनसे (MNS) नेते वसंत मोरे (vasant More) यांच्या मुलाला धमकीचे मिळाली आहे. त्यानंतर मोरे यांनी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे याच्या विवाहाचे बनावट सर्टिफिकेट तयार खंडणीची मागणी करण्यात आली आहे. या प्रकारामुळे पुण्यात […]
पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीमध्ये (kasba bypoll) भाजपला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या निकालानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर व्हॉट्सअपवर व्हायरल झाला होता. अखेरीस य प्रकरणी यवतमाळमधून एकाव्यक्तीला ताब्यात घेतलं. हा व्यक्ती ठाकरे गटाचा हा तालुकाध्यक्ष असल्याचे समोर आलं आहे. हेही वाचा : ठाकरेंना सीएमपद सांभाळता आले नाही, ते पीएम पद काय सांभाळतील?; […]
अकोला : पक्षाने संधी दिल्यास भाजपाविरोधात अकोला (akola) मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी यांनी जाहीर केले आहे. भाजपचा भ्रष्ट कारभार असून त्याविरोधात लढणार असल्याचे आ. मिटकरी यांनी सांगितले. होळीच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्विट करून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अकोल्याचे भाजपचे खासदार संजय […]
नाशिक : राज्यात धुलिवंदनाचा (Dhulivandan) सण साजरा केला जात असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे. अवकाळी पावसामुळे नाशिक (Nashik) जिल्ह्यातील जवळपास 65 हजार हेक्टरवरील कांदा (Onion) पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) फटका बसलाय. जळगावमध्ये अवकाळी पावसामुळे तर धुळ्यात गारपीटीने शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. जळगाव जिल्ह्यात […]
मुंबई : हवामान विभागानं (IMD) राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) अंदाज वर्तवलाय. त्यातच मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, धुळे, जळगावसह अहमदनगर जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावलीय. ठाण्यात होळी दहनाचा कार्यक्रम सुरु असतानाच पावसाला सुरुवात केली. तर कल्याण डोंबिवली, भिवंडीतही पावसानं दिवसभर हजेरी लावली. दुसरीकडं जळगावमध्ये अवकाळी पावसानं आणि धुळे जिल्ह्यात गारपिटीनं (Hail Storm) पिकांचं मोठं […]
बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा या गावातील तब्ब्ल २०० जावई हे भूमिगत झाल्याचे समोर आले आहे. त्याला कारणही तसेच आहे. बीड जिल्ह्यातील विडा येथे निजामाच्या काळापासून एक अनोखी परंपरा जोपसली जात आहे. त्यात धुलिवंदनाच्या दिवशी जावई बापूंची गाढवावरून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येते. मंगळवारी (दि. ७) रोजी धुलिवंदन असल्याने जवळपास २०० जावई हे भूमिगत […]