Pratap Sarnaik : राज्यात मृत पाळीव प्राण्यांना इतरत्र टाकले जाते त्यामुळे दुर्गंधी व आजार परिसरात पसरते मात्र यावर आता सरकारने एक मोठा निर्णय
आम्ही कुठल्याही नेत्याला बोलावणार नाहीत. ज्यांना यायचं आहे त्यांनी यावं. कारण, सर्वजण निषेध करत आहेत. परंतु, काय कारवाई
ठाकरे गटाने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. "वेळ आलीय, एकत्र येण्याची" अशा सूचक शब्दांत ठाकरे गटाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
दक्षिण काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी
कर्जत नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता बदलण्याची मागणी रोहित पवार गटाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या दहावी बारावीच्या 21 लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर