Raju Shetti : यंदाच्या गळीत हंगामात उसाला साडेतीन हजार रुपये भाव द्यावा. मागील वर्षातील चारशे रुपयांचा राहिलेला हप्ता मिळावा या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावेळी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर घणाघाती टीका केली. आज गुरुवारी कोल्हापुरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या बैठकीत […]
अहमदनगर : राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेते पार्थ पवार हे दोघे भाऊ पहिल्यांदाच राजकीय मैदानावर आमने – सामने भिडताना दिसणार आहेत. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे आज (16 नोव्हेंबर) आपल्या मतदारसंघातील चौंडी येथे विविध विकासकामांचे उद्घाटन करणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील युवा संघर्ष यात्रेचा शुभारंभही होणार […]
नाशिक : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hirey) यांंच्यावरील अटकेची कारवाई म्हणजे राजकीय दबावतंत्र आणि सुडाचा प्रकार आहे. त्यांच्यावरील आरोप हे ते भाजपमध्ये (ऱ असतानाही होते. मात्र उद्धव ठाकरेंसोबत आल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. यामागे त्यांनी मालेगावची विधानसभा निवडणूक लढू नये यासाठी झालेले प्रयत्न आहेत. तिथल्या मंत्रिमहोदयांनी पराभवाच्या भीतीने शासकीय […]
Dhangar Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मु्द्दा चर्चेत असतानाच धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मुद्द्याने पुन्हा उचल खाल्ली आहे. सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, असे म्हणत आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही असा निर्धार धनगर समाजबांधवांनी व्यक्त केला आहे. या मागणीसाठीच आता यशवंत सेनेच्या नेतृत्वात नगर जिल्ह्यातील चौंडी येथे पुन्हा उपोषणाला आजपासून सुरुवात झाली आहे. आता […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी उपोषण स्थगित केले असले तरी राज्यभरात दौरे सुरू केले आहेत. जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू आहे. बुधवारी सकाळपासून आंतरवाली सराटी येथून दौऱ्याला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे पोहोचल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सरकारला कडक शब्दांत […]
नाशिक : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते अद्वय हिरे यांना मध्य प्रदेशमधील भोपाळमधून अटक करण्यात आली आहे. मालेगाव येथील रेणूका सहकारी सूत गिरणीसाठी जिल्हा बँकेकडून घेतलेले कर्ज न फेडल्यामुळे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. पण त्यानंतर ते बेपत्ताच […]