इंडिया आघाडीतील (India Alliance) अनेक घटक पक्षांनी आपापल्या राज्यात निवडणूक प्रचाराचे केजरीवाल यांना निमंत्रणे पाठवण्यास सुरुवात केली.
मणिशंकर अय्यर यांच्या पाकिस्तानबाबतच्या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका. ते ओडिशातील कंधमाल येथे प्रचार सभेत बोलत होते.
देशभरात 13 मे रोजी लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान होतय. दरम्यान, चौथ्या टप्प्यातील उमेदवारांसाठी चाललेल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या.
तुरुंगातून सुटल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी प्रथमच पत्रकार परिषदेत जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला.
सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या घरी राहत असलेल्या सरकारी सेवेतील त्यांच्या मुलांना घरभाडे भत्त्यासाठी दावा करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायलयाने दिला आहे.
नव्वदच्या दशकात देशाने असाही एक काळ पाहिला ज्यावेळी कोणताच पक्ष आणि आघाडीला बहुमत मिळत नव्हते. त्यामुळे अन्य पक्षांना सोबत घेऊन आघाडीचे सरकार स्थापन करावे लागत होते.