वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून आयुष कोमकरची हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्यात आता खुनासाठी मामा कृष्णानेच पिस्तूल दिलं होतं. अशी कबूली मारेकऱ्यांनी दिली आहे.
Pune Police यांनी कोमकर हत्येनंतर टोळीयुद्ध भडकू नये म्हणून पोलिस सतर्क झाले आहेत. आंदेकरच साम्राज्य उध्वस्त करण्यासाठी प्रशासन आक्रमक झालं आहे.
आंदेकर-कोमकर टोळीयुद्धात आता नातवाचा बळी...पुण्यात गँगवॉर! आंदेकर विरुद्ध कोमकर, दोन कुटुंबात टोळी युद्ध कसं सुरु झालं? याचा रक्तरंजित इतिहास