पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेता धरणे व तलावामधील उपलब्ध जलसाठे वापरण्याबाबत सूक्ष्म नियोजन करावे.
नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
Radhakrushna Vikhe Patil On Farmer Water Problem : निळवंडे धरणाचे (Nilwande Dam) काम पूर्ण होण्यासाठी अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचे (Farmer) मोठे योगदान आहे. लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी पुरवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी दिली. निळवंडे कालव्याच्या अस्तरीकरणासंदर्भात शेतकऱ्यांच्या भावना […]
विधानसभा निवडणुकीत आमच्याशी गद्दारी करणाऱ्यांची नावं मला माहिती आहेत. संघटनेत काम करताना चुका माफ होतील, पण गद्दारी करणाऱ्यांना माफ करणार नाही.
Prajakta Tanpure Hunger Strike Postponed : अहिल्यानगरच्या (Ahilyanagar News) राहुरीत घडलेल्या महापुरुष पुतळा विटंबना घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी, मागणीसाठी सुरू असलेले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचं (Prajakta Tanpure) अन्नत्याग उपोषण तिसऱ्या दिवशी स्थगित झालंय. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या शिष्टाईने हे उपोषण स्थगित […]
MP Nilesh Lanke Said 31 crore fund for Ahilyanagar railway : अहिल्यानगर रेल्वे (Ahilyanagar railway) स्थानकासंदर्भात मोठे अपडेट आहे. अहिल्यानगर रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने 31 कोटी रूपयांचा निधी मंजुर केल्याची माहिती खासदार निलेश लंके यांनी (Nilesh Lanke) दिली. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत (Amrit Bharat Station Scheme) हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. केंद्र […]
Teacher misbehaves with student at Government Polytechnic College Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शासकीय पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुन्हा एकदा मुली सुरक्षित नसल्याची घटना समोर आली (Ahilyanagar Crime) आहे. अहिल्यानगरच्या शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजमधील वर्कशॉप मॅनेजमेंटचे काम पाहणारे अमित खराडे या नराधमाने कॉलेजमधील काही विद्यार्थिनींचे वर्ग मित्रांसोबत एकत्र बसलेले फोटो काढले. त्यातील काही विद्यार्थिनींना कॉलेजच्या […]
नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नगर जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
Sujay Vikhe At Gharkul Bhumi Pujan Ceremony : अहिल्यानगर – सत्ता बदलली की काही नेते पक्ष बदलतात. परंतु गोरगरीब जनतेची सेवा केली तर जनता कधीच विसरत नाही. त्यामुळे जनतेवर विश्वास ठेवावा, पुढाऱ्यांवर नव्हे असा ठाम विश्वास माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी व्यक्त केला. तसेच श्रीरामपूर बदलायच असेल तर ‘तुझं-माझं’ सोडून जनतेच्या हितासाठी काम […]
कुणी कितीही टीका केली तर त्याचा परिणाम विखे पाटील परिवारावर होत नाही. बच्चू कडूंना वीरभद्र महाराज सद्बुद्धी देवोत.