दिल्ली-मुंबई विमान प्रवास आ.आशुतोष काळे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एकत्रित केला. या दरम्यान, त्यांची अनेक विषयांवर चर्चा झाली.
अहिल्यानगरमधील तब्बल ५३ व्यापारी संघटनांनी माल पाठींबा दिल्याबद्दल मी सर्वंच्या ऋणात राहील, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.