- Home »
- Ajit Pawar
Ajit Pawar
“..तर मी सुद्धा अडीच महिन्यांसाठी CM होऊ शकतो” ; फडणवीसांसमोरच अजितदादांचं वक्तव्य
मी सुद्धा अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री होऊ शकतो असे अजित पवार यांनी म्हणताच उपस्थित खळखळून हसले.
Maharashtra Cabinet Expansion : मोठी बातमी! ‘या’ दिवशी होणार महायुती सरकारचं खातेवाटप
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता खातेवाटप कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याबाबत राजकीय वर्तुळात
भुजबळ-वळसे पाटलांना मंत्रिपद का नाही? चाकणकरांनी सांगितलं खरं कारण..
दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना मंत्रिपदी संधी मिळालेली नाही.
नवा फॉर्मुला, मंत्रिपदाची संधी फक्त अडीच वर्षांसाठी, अजितदादा नेमकं काय म्हणाले?
Ajit Pawar On Maharashtra Cabinet : राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भ मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार
पुण्याला चार कॅबिनेट मंत्रिपदे मिळणार, अजितदादा अन् चंद्रकांत पाटलांसह ‘या’ दोन आमदारांचे नाव चर्चेत…
भाजपकडून मंत्रिपदासाठी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), राष्ट्रवादीकडून अजित पवारांसह दत्तात्रय भरणे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
‘अजितदादांनी उद्या डोनाल्ड ट्रम्पशी युती…’, रुपाली ठोंबरेंचं मोठं विधान
अजितदादांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी युती केली तरी तो निर्णय आम्हाला मान्यच असेल. उद्या दोन्ही गट एकत्र आल्यास अजित पवारांवर आरोप करणारे नेतेच अधिक नाराज होतील
पुतण्या अन् काकांच्या भेटीने राजकीय भूकंप, वडेट्टीवारांना संशय म्हणाले, “कुछ तो..”
ज्या बैठका होत आहे त्यातून कुछ तो गडबड है असे म्हणायला स्कोप आहे असे वडेट्टीवार म्हणाले आहेत.
आमदार वाढले, मते वाढली तरीही सरकारमध्ये डीमोशन? अजितदादांच्या कोंडीची तयारी..
या निवडणुकीत अजित पवार गटाचा स्ट्राइक रेट चांगला राहिलेला असतानाही मंत्रिमंडळात त्यांना कमी संधी मिळण्याची शक्यता आहे.
ठरलं तर! उद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार; CM फडणवीस स्वतः भावी मंत्र्यांना करणार फोन
गुरुवारी भारतीय जनता पार्टीचे 21, शिवसेनेचे 12 आणि अजित पवार गटाचे दहा मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.
शिंदेंचं काम नसल्याने ते दिल्लीला आले नाहीत, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत तिढा…; CM फडणवीस काय म्हणाले?
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीत कोणताही तिढा नाही. एकनाथ शिंदेंचं दिल्लीत काम नसल्याने ते दिल्लीला आले नाहीत.